Rashtriy krishi Vikas Yojana – शेतकऱ्यांना मिळणार 2,77,500 रुपयांचे अनुदान! जाणून घ्या पात्रता

Rashtriy krishi Vikas Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही सरकारच्या या नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत सरकारने आता शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना दोन लाख 77 हजार पाचशे रुपयाचे अनुदान देत आहे यामुळे ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी फार गरजेचे आहे चला तर हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या व हा लेख आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे चला तर याबद्दल पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती याबद्दल पूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे.

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी कमाल 2 लाख 77 हजार पाचशे रुपयांचे अनुदान सरकार देत आहे शेतकऱ्याचे कष्ट लक्षात घेऊन सरकारने ही योजना राबवली आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

Rashtriy krishi Vikas Yojana
Rashtriy krishi Vikas Yojana

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना राबवल्या जात आहेत भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करते म्हणून केंद्र व राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात व शेतकरी बांधव शेती सोबतच दुग्ध व्यवसाय आणि रोपवाटिकेचा व्यवसाय देखील करत आहेत यामुळे सरकारने यामध्ये आणखीन बदल घडून आणले आहेत.

योजनेबद्दल माहिती

रोपवाटिकेचा व्यवसाय करणे तेवढे सोपे नाही कारण ही रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भांडवल लागते दरम्यान शेतकऱ्यांची ही अडचण सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष योजना चालवली जात आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सरकारच्या माध्यमातून आता राबवली जात आहे.

रोपवाटिका उभारण्यासाठी कमाल 2 लाख 77 हजार 500 रुपयाचे अनुदान दिले जाते दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो योजनेचे स्वरूप कसे आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया.

योजनेचे स्वरूप

राज्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड रोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न वाढवावी स्थानिक शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळावी यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे पीक रचनेचे बदल घडवून आणणे दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली रोपे मिळावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना चालू केली आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्यांचे सातबारा
  • आठ-अ
  • बँक खाते पासबुक
  • आधार कार्ड
  • शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र
  • स्थळदर्शक नकाशा
  • कृषी पदवी बाबतचे प्रमाणपत्र

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन शेतकरी बांधव या योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकतात चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

काय आहे या योजनेची वैशिष्ट्ये?

मित्रांनो या योजनेअंतर्गत तालुका स्तरावर किमान एकरूप वाटिका उभारण्याचे लक्ष कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याकडे पाण्याचे शाश्वत उपलब्ध असणे आवश्यक आहे या योजनेसाठी कृषी पदवीधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे विशेष म्हणजे महिला पदवीधारकांना या योजनेमध्ये प्राधान्य मिळणार आहे यासोबतच महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

महिला गट शेतकरी गटाला दुतीय प्राधान्य असणार आहे भाजपाला उत्पादक अल्प व अल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गटांना तृतीय प्राधान्य राहील अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे पण यापूर्वी रोपवाटिकासाठी किंवा शेडनेट हाऊस हरित गृह आदीसाठी शासनाकडून लाभ घेतल्या त्या व्यक्तीस या योजनेत भाग घेता येणार नाहीये मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

किती अनुदान मिळणार

मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेटनेट उभारणी प्लास्टिक टनेल पावर नॉबस्टेक स्पेअर प्लास्टिक कॅटर्स आधीसाठी अनुदान देण्याचे खर्च पाच लाख 55 हजार रुपये एवढा गृहीत धरला जातो यापैकी 50 टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना वितरित केली जाते म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमाल 50% अर्थातच दोन लाख 77 हजार पाचशे एवढे अनुदान दिले जाणार आहे.

मित्रांनो या योजनेबद्दल अधिक माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर पाहायला भेटणार आहे तर तुम्ही आपल्या मित्र परिवाराला हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया

लेबर कार्ड योजनेचे फायदे कोणाला मिळणार! पाहा संपूर्ण माहिती

Leave a Comment